मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाज
मुआजाह रजिअल्लाहु अनहा वर्णन करतात की: मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाजपुन्हा अदा करण्याची गरज नाही असे का बरं? आई आईशा रजिअल्ला अनहा उत्तरली,…

